महाराष्ट्रात नौटंकीचे राजकारण?
महाराष्ट्रातील राजकारणाने जनहिताचा रस्ता सोडून नौटंकीच्या राजकारणाचा प्रवास सुरु केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडले ते घडण्याची शक्यता किंवा स्वप्नही कुठल्या राजकीय नेत्याला पडले नव्हते आणि भाजपच्या नेत्यांना तर नाहीच नाही. पण जे घडायचे ते घडले. भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांना अहंकाराने गिळ…